सहज सकाळी सखी
पुनरपि येताच तू
बहरूनी वृक्षावरी
पुन्हा आले नवे ऋतु
दाटुनी गर्द मेघांनी
आकाश लागले झरू
दु:ख मिटुनी पाखरे
मनी लागले उतरू
तुझे हास्य कणोकणी
देही लागे वीज नाचू
आनंदाने एक गीत
शब्द लागतात रचू
जेव्हापासून कळले मजला कि जीवनाचे नाव मरणे आहे . डोक्यास बांधून कफ़न मी ,त्या मारेकऱ्यास शोधतो आहे. (अनुवादित)
तू गेल्यावर ********* असणे तुझे जीवनाला अवघे व्यापून होते प्रेमानुबंध क्षणाक्षणाला सदैव बांधून होते प्रेमवृक्ष तू आयुष्यात माझ...
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा