भूमिका

आपण लिहतो ती कविता आपली अनिवार्य गरज आहे, जगण्यासाठी आवश्यक आहे . हे जाणवले मग कविते साठी कविता लिहिणे सुरु झाले .सुरुवातीला हे भान अस्पष्ट होते. कविता लिहतांना लागलेली भाव समाधी ,शब्द समाधी हे कवितेने दिलेले सर्वात मोठे देणे आहे, कविता कधी सजते कधी बिघडते ही ,ते आपल्या हातात नसते .हातात फक्त लिहणे असते.त्या मुळे मी कवी आहे आणि कविता लिहितो ,याचा मला अजिबात गर्व नाही .हे तर कवितेचे मजवर उपकार आहेत .

१२ टिप्पण्या:

  1. In this world where desire rules over heart
    You will discover love is the flame that lights
    the soul!

    उत्तर द्याहटवा
  2. ब्लॉग प्रशासकाने ही टिप्पण्णी हटविली आहे.

    उत्तर द्याहटवा
  3. ब्लॉग प्रशासकाने ही टिप्पण्णी हटविली आहे.

    उत्तर द्याहटवा
  4. ब्लॉग प्रशासकाने ही टिप्पण्णी हटविली आहे.

    उत्तर द्याहटवा
  5. ब्लॉग प्रशासकाने ही टिप्पण्णी हटविली आहे.

    उत्तर द्याहटवा
  6. ब्लॉग प्रशासकाने ही टिप्पण्णी हटविली आहे.

    उत्तर द्याहटवा
  7. ही टिप्पणी लेखकाना हलविली आहे.

    उत्तर द्याहटवा

सुटू द्यावे

सुटू द्यावे ******* असते सदैव साथ का कुणाची  सुटतात हात सुटू द्यावे ॥ खेळ जीवनाचा पहायचा किती  मिटतात डोळे मिटू द्यावे ॥ हातात न...