आपण लिहतो ती कविता आपली अनिवार्य गरज आहे, जगण्यासाठी आवश्यक आहे .
हे जाणवले मग कविते साठी कविता लिहिणे सुरु झाले .सुरुवातीला हे भान
अस्पष्ट होते. कविता लिहतांना लागलेली भाव समाधी ,शब्द समाधी हे कवितेने
दिलेले सर्वात मोठे देणे आहे, कविता कधी सजते कधी बिघडते ही ,ते आपल्या
हातात नसते .हातात फक्त लिहणे असते.त्या मुळे मी कवी आहे आणि कविता लिहितो
,याचा मला अजिबात गर्व नाही .हे तर कवितेचे मजवर उपकार आहेत .
In this world where desire rules over heart
उत्तर द्याहटवाYou will discover love is the flame that lights
the soul!
thanks lot
हटवाब्लॉग प्रशासकाने ही टिप्पण्णी हटविली आहे.
उत्तर द्याहटवाही टिप्पणी लेखकाना हलविली आहे.
हटवाब्लॉग प्रशासकाने ही टिप्पण्णी हटविली आहे.
उत्तर द्याहटवाब्लॉग प्रशासकाने ही टिप्पण्णी हटविली आहे.
उत्तर द्याहटवाब्लॉग प्रशासकाने ही टिप्पण्णी हटविली आहे.
उत्तर द्याहटवाब्लॉग प्रशासकाने ही टिप्पण्णी हटविली आहे.
उत्तर द्याहटवाgood
उत्तर द्याहटवाthanks
हटवाखुपच छान
उत्तर द्याहटवाही टिप्पणी लेखकाना हलविली आहे.
उत्तर द्याहटवा